Placeholder canvas
Saturday, April 20, 2024

Monthly Archives: October, 2017

मुंबई ते अहमदाबाद रेल्वे ४० टक्क्यांहून अधिक रिकामीच!

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटी खर्च करण्यासाठी उत्सुक मोदी सरकारला धक्का देणारं वास्तव समोर आलंय.  मुंबई ते अहमदाबाद रेल्वे...

राणेंना होणारा शिवसेनेचा विरोध निरर्थक : मुख्यमंत्री

मुंबई : नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातला प्रवेश आता जवळपास निश्चित झाला आहे. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील या...

सुषमाच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई कधी?

नवी मुंबई: सुषमा सुरेश गळवे हीला सासरच्या मंडळीने आत्महत्येस प्रवृत्त केले. असा आरोप मयत सुषमाचे वडिल सुरेश गवळे यांनी नेरुळ पोलिस ठाण्यात तक्रारीत केला....

राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करा – आमदार प्रकाश गजभिये

नागपूर : फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात जनतेला फसवून, निव्वळ  घोषणाबाजी, जाहिरातबाजी, फसवे आश्वासने देत सत्तेत आलेले भाजप शिवसेना  सरकार तिन वर्षाच्या काळात जनतेच्या विश्वासावर...

मतदारच या देशाला भाजपमुक्त करणार – अशोक चव्हाण

अहमदनगर : मतदारच या देशाला भाजपामुक्त करणार, हे फडणवीस सरकार नसून फसवणूक सरकार आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. पुढे म्हणाले...

कपिल शर्मा गर्लफ्रेंडसोबत साईदरबारी

शिर्डी : स्टार कॉमेडियन कपिल शर्मा सध्या 'फिरंगी' सिनेमासाठी चर्चेत आहे. सिनेमा २४ नोव्हेंबरला रिलीज होतोय. सिनेमाचं प्रमोशन जोरात सुरू आहे. नुकताच कपिल शर्मा शिर्डीत...

किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

मुंबई : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या किल्लारीसह आसपासच्या आठ ते दहा गावात आज दुपारी १२ वाजून २३ मिनिटाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. किल्लारी परिसरात अधून...

हे तर ‘जुमले की सरकार’ -सुप्रिया सुळे

पुणे : फसलेली कर्जमाफी योजना, दिखाऊ स्वच्छ भारत योजना, स्मार्ट सिटी योजनेचा उडालेला बोजवारा, निधीअभावी रखडलेली संसद दत्तक ग्राम योजना यामुळे हे तर जुमले...

विकासाचे तीन-तेरा!

काँग्रेस,राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून तब्बल १५ वर्षांनंतर सत्तेत बदल घडला होता. तीन वर्षापूर्वी जनतेनं महाराष्ट्राची धुरा भाजप आणि मित्रपक्षांच्या सरकारच्या हाती सोपवली. आज ३१ ऑक्टोबर...

‘मेक इन इंडिया नाही फेक इन इंडिया’- अशोक चव्हाण

औरंगाबाद:  मोदी सरकारने गाजावाजा करत सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. सरकारने सुरु केलेली ही...
- Advertisment -

Most Read