मुंबई : नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातला प्रवेश आता जवळपास निश्चित झाला आहे. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील या...
नवी मुंबई: सुषमा सुरेश गळवे हीला सासरच्या मंडळीने आत्महत्येस प्रवृत्त केले. असा आरोप मयत सुषमाचे वडिल सुरेश गवळे यांनी नेरुळ पोलिस ठाण्यात तक्रारीत केला....
नागपूर : फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात जनतेला फसवून, निव्वळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी, फसवे आश्वासने देत सत्तेत आलेले भाजप शिवसेना सरकार तिन वर्षाच्या काळात जनतेच्या विश्वासावर...
अहमदनगर : मतदारच या देशाला भाजपामुक्त करणार, हे फडणवीस सरकार नसून फसवणूक सरकार आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. पुढे म्हणाले...
शिर्डी : स्टार कॉमेडियन कपिल शर्मा सध्या 'फिरंगी' सिनेमासाठी चर्चेत आहे. सिनेमा २४ नोव्हेंबरला रिलीज होतोय. सिनेमाचं प्रमोशन जोरात सुरू आहे. नुकताच कपिल शर्मा शिर्डीत...
मुंबई : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या किल्लारीसह आसपासच्या आठ ते दहा गावात आज दुपारी १२ वाजून २३ मिनिटाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. किल्लारी परिसरात अधून...
पुणे : फसलेली कर्जमाफी योजना, दिखाऊ स्वच्छ भारत योजना, स्मार्ट सिटी योजनेचा उडालेला बोजवारा, निधीअभावी रखडलेली संसद दत्तक ग्राम योजना यामुळे हे तर जुमले...
काँग्रेस,राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून तब्बल १५ वर्षांनंतर सत्तेत बदल घडला होता. तीन वर्षापूर्वी जनतेनं महाराष्ट्राची धुरा भाजप आणि मित्रपक्षांच्या सरकारच्या हाती सोपवली. आज ३१ ऑक्टोबर...
औरंगाबाद: मोदी सरकारने गाजावाजा करत सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. सरकारने सुरु केलेली ही...