…तर जयंत पाटील भाजपात असते; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
रत्नागिरी l महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जयंत पाटील यांनी दोन...
ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केले भारतातील पहिले बालरोग जिवंत देणगीदार लहान आतड्यांसंबंधी प्रत्यारोपण
भारत: महारराष्ट्रातील ९ वर्षीय ओमच्या ओटीपोटात ऑगस्ट २०२० मध्ये तीव्र वेदना होत असल्याची तक्रार त्याने केली. त्यावेळी त्याचे लहान आतडे पूर्णपणेच निष्क्रीय होणार आहे, याची कल्पनाही त्याच्या आई वडिलांना नव्हती. स्थानिक रुग्णालयात तपासणी केल्यानंतर...
मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांना अखेर मिळाला जामीन
मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. नर्सेस आंदोलन प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती.
वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची...
COVID-19: घरोघरी ताप सर्वेक्षण आणि कॅान्टॅक्ट ट्रेसिंगला प्राधान्य द्या: ठाणे आयुक्तांच्या सूचना
ठाणे: घरोघरी ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याबरोबरच कॅान्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या. दरम्यान मालेगावमध्ये यशस्वीपणे काम करणारे सनदी अधिकारी पकंज आशिया यांनी मालेगावमध्ये कशा प्रकारे काम केले याची...
घोडबंदर रोड आणि मुंब्र्यात शुक्रवारी पाणी पुरवटा नाही
ठाणे: ठाणे महानगरपालिका स्टेम प्राधिकरण यांचेमार्फत होणारा पाणीपुरवठा त्यांच्या अत्यावश्यक विविध दुरूस्तीच्या कामाकरिता शुक्रवार दिनांक 12.06.2020 रोजी सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी शुक्रवार दिनांक 12.03.2020...
कळव्यात आता फक्त 450 रुपयांमध्ये कोविड ची टेस्ट
डॉ. जितेंद्र आव्हाड आणि मिलींद पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
एका एक्स रेवर होणार कोरोनाचे निदान
अवघ्या पाच मिनिटांत अहवाल
कोरानाची टक्केवारीही कळणार
ठाणे: कोविड-19 ची तपासणी महाग असल्याने अनेक गरीबांना ही तपासणी करणे शक्य...
परराज्यातील मजुरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केली अल्पोपहाराची व्यवस्था
ठाणे: वाहनांची व्यवस्था होत नसल्याने परराज्यातील अनेक मजूर चक्क पायपीट करीत आपले गाव गाठत आहेत. या मजुरांची खाण्या-पिण्याची प्रचंड अबाळ होत आहे. या मजुरांसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली...
कल्याण-डोंबिवलीही ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन!
कल्याण : महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय...
डोंबिवली, ठाण्यातील गुढीपाडव्याच्या सर्व शोभायात्रा रद्द
ठाणे : कोरोना व्हायरसच्या भितीमुळे डोंबिवली, ठाण्यात यंदा गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
डोंबिवली आणि ठाणे येथील सगळ्या शोभायात्रा कोरोनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाराष्ट्र विकास आघाडीचा झेंडा; भाजपचा सफाया
नवी मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येऊन सत्तास्थापन केली. त्यानंतर सर्व सत्तासमीकरणंही बदलत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला असून...