कोकण रेल्वेवर ‘या’ कारणामुळे दोन दिवस मेगाब्लॉक
रत्नागिरी : ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यानच कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याने कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना फटका बसणार आहे. येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी दोन दिवस कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे....
निकालाआधीच दापोलीत शिवसेना,राष्ट्रवादीची आतषबाजी
रत्नागिरी : रत्नागिरीच्या दापोली मतदारसंघात शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होती. सोमवारी मतदान झाले. गुरुवारी निकाल लागणार आहे. मात्र, दोन्ही पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी निकालाआधीच आतषबाजी करुन आनंदोत्सव साजर केला.
दापोली मतदारसंघात शिवसेनेचे योगेश कदम विरुध्द राष्ट्रवादी...
चिपळूण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापणार
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांसाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना चिपळूण येथे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या न्यायालयासाठी एकूण 25 पदांच्या निर्मितीलाही मंजुरी देण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील...
मोदींविरोधात सर्वांनी एकत्र यावे असे मीच पहिल्यांदा म्हणालो होतो- राज ठाकरें
रत्नागिरी: पाडव्याच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे म्हणाले होते कि सर्व पक्षांनी एकत्र यायची वेळ आली आहे. भारताला आता तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे, अस म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार टीका केली...
नाणारचा अर्धा पैसा सौदी अरेबियात जाणार, अर्धा मोदी आणि प्रधानांच्या खिशात -उद्धव ठाकरे
रत्नागिरी : नाणार जाणार नाही, तर इथे होऊ घातलेला प्रकल्प जाणार. कोणत्याही परिस्थितीत हा विनाशकारी प्रकल्प कोकणात होऊ दिला जाणार नाही, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रत्नागिरीमधील नाणार येथे केली. तर...
नाणार प्रकरणी शिवसेना आमदार साळवींना अटक
रत्नागिरी: रिफायनरी विरोधी तीव्र आंदोलनाप्रकरणी लांजाचे शिवसेना आमदार राजन साळवी यांना अटक करण्यात आली आहे. नाणार रिफायनरीच्या विरोधात राजन साळवी यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. मनाई आदेशाचा भंग केल्यामुळे गुरुवारी राजापूर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई...
मनसे कार्यकर्त्यांनी नाणार प्रकल्पाच कार्यालय फोडल
मुंबई: नाणार प्रकल्पाच्या मुंबईतल्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. काही झाले तर कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. सरकारला काय करायचं आहे ते सरकारने करून घ्यावं. पण, हा प्रकल्प कोकणात होणार नाही, असा सज्जड इशारा...