मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अश्वजीत गायकवाडांचे तोंडभरून कौतुक
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे युवा नेते अश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांचे पक्षातील कार्यबघून त्यांचे तोंडभरून कौतुक केले. अश्वजीत सारख्या तरुणांना पक्षामध्ये भविष्यात नक्कीच चांगले स्थान मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
संभाजीरावांचा दबदबा नरेंद्र मोदीपर्यंत! केद्रींय राज्यमंञी श्री रावसाहेब दानवे
लातूर: संभाजीराव पाटील निलंगा किंवा लातुरपर्यंत मर्यादीत नाहीत. त्यांचा दबदबा नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आहे. त्यामुळेच लातुरात रेल्वे बोगीचा कारखाना आला. हा कारखाना मला माझ्याही जिल्ह्यात आणता आला नाही. लातुरचे मुख्यमंत्री होते, केंद्रात अवजड उयोग...
नरेंद्र मोदींनी तरुणांना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं : राहुल गांधी
लातूर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लातूरमधील औसा येथे प्रचारसभा घेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला. आत्महत्या आणि बेरोजगारी या मुद्द्यावरुन त्यांनी सरकारला चांगलंच घेरलं. मोदींनी तरुणांना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केल्याचाही गंभीर आरोप...
अमित देशमुख यांच्या विरोधातील भाजपची खेळी फसली !
लातूर : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याचा भाजपचा डाव होता. त्यासाठी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुन डॉ. अर्चना पाटील...
मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’ विरोधात शिवसेना-भाजप कार्यकर्ते रस्त्यावर
लातूर - लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला आहे. कार्यकर्त्यांनी पवार यांच्या उमेदवारी विरूध्द रस्त्यावर उतरून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची गाडी अडवली.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं...
निलंग्यातून पुन्हा निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पवार औसा मतदारसंघातून!
आज-उद्या म्हणता-म्हणता भाजपने अखेर आपली पहिली यादी जाहीर केली .यामध्ये लातूर जिल्ह्यातील निलंगा मधून संभाजी पाटील निलंगेकर यांना उमेदवारी मिळाली तर औसा येथून अभिमन्यू पवार यांना उमेदवारी मिळाली आहे .भाजपातून बंडकरुन आयोध्या ताई वंचित...
राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या आयटीआयला मंत्रीमंडळाची मंजूरी
पालकमंत्री निलंगेकरांच्या पुढाकारातून राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या आयटीआयला मंत्रीमंडळाची मंजूरी
राज्यातील दिव्यांगाना स्वतःच्या पायावर उभा करुन त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार ठोस पाऊले उचलत आहे. याचा एक भाग म्हणून...
लातूर व उस्मानाबादच्या वॉटरग्रीडला मंत्रीमंडळाची मंजूरी, पालकमंत्री निलंगेकरांच्या पाठपुराव्याला यश
वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरुपी मिटविण्यासाठी भाजपा महायुतीच्या सरकारने निविदा प्रक्रिया सुरु केलेल्या आहेत. मात्र पहिल्या टप्यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसणार्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री...
अडीच कोटी रुपयाची इमारत धूळ खात पडून, उपचाराअभावी जखमी रुग्णांचे हाल
शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ट्रामा केअर सेंटर केवळ आधुनिक यंत्रणा नसल्याने गेल्या तीन वर्षापासून अडीच कोटी रुपयांची इमारत धूळ खात पडून आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांना, जखमींना वेळेवर उपचार मिळत...
बैलपोळा सणावर दुष्काळाची गडद छाया
काळ्याकुट्ट दाटून येणार्या नभाआड दडून बसलेला वरूणराजा काही केल्या बरसायला तयार नसल्याने शेतकर्यांचा जिव टांगणीला लागला आहे. परिसरात झालेली थोडीफार हिरवळही पावसाअभावी सुकून जात आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी येथे दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत...