व्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरण; मारेक-यांच्या अटकेसाठी बुधवारी राज्यव्यापी आंदोलन
बेलापुर (जि. अहमदनगर): व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण होऊन निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह 6 दिवसांनी सापडला. पोलीसांच्या निष्क्रियतेमुळे हा बळी गेल्याची महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग व समाजाची भावना आहे....
साई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा नियम बदलले
शिर्डी: मराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीमधील साई संस्थानने साई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा नियम बदलले आहेत. आता सकाळी ६ ते रात्री ९ या काळातच साई भक्तांना दर्शन घेता येणार असून...
जळगाव: आयशर ट्रक उलटून भीषण अपघात; 16 मजूर जागीच ठार
जळगाव: धुळे जिल्ह्यातील नेर येथून रावेरला पपई घेऊन जाणारा आयशर ट्रक मध्यरात्री किनगाव जवळ पलटी झाला. यावेळी ट्रक खाली दबून 16 मजूर जागीच ठार तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये एकूण 21 मजूर होते...
तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, पवार त्याचे संस्थापक अध्यक्ष; राष्ट्रवादीचा खोतांवर पलटवार
धुळे : आपण ज्या नर्सरीत शिकता, शरद पवार हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवल्याचा टोला राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना...
राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही: शरद पवार
अहमदनगर: पक्षाला गळती लागलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपात सामील झालेल्या मधुकर पिचड यांच्यावर शरद पवार यांनी आज निशाणा साधला. अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना पिचड यांना चिमटे काढले.
“राज्यातील जनतेला पक्ष...
धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावर जयंत पाटील म्हणाले…
अहमदनगर : धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावरून राज्यात विरोधकांनी मुंडे आणि ठाकरे सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका मांडणार...
भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेने फोडले, आज उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
नाशिक : भाजपला महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत...
यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या
अहमदनगर l यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा जरे आपल्या कारने...
कोरोनाने काद्यांलाही रडवले
नाशिक : कोरोनाचं जगभरात धूमाकुळ सुरु आहे. त्यामुळे त्याचे मोठे परिणाम पाहायला मिळत आहेत. असाच परिणाम कांद्याच्या दरावरही झाला आहे. 15 मार्चपासून कांदा निर्यात सुरू झाली आहे. मात्र, त्यानंतरही कोरोनामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचं...
दहावीचा ‘मराठी पेपर’ व्हॉट्सअपवर फुटला!
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेस आज मंगळवार (३ मार्च) पासून सुरूवात झाली आहे. राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहे. दहावीचा मराठी...