file-against-dhananjay-munde-renu-sharma issue-jayant patil statement

धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावर जयंत पाटील म्हणाले…

अहमदनगर : धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणावरून राज्यात विरोधकांनी मुंडे आणि ठाकरे सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका मांडणार...
Yashaswini Woman brigade president Rekha Bhausaheb Jare murder in Ahmednagar

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

अहमदनगर  l यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा जरे आपल्या कारने...

संतापजनक: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पेट्रोल टाकून मृतदेह जाळला!

अहमदनगर: हिंगणघाट, सिल्लोडची घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यात संतापजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा शेतात खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर...
Radhakrishna Vikhe Patil, vikhe patil,patil,

राधाकृष्ण विखे पाटील भाजपातून बाहेर पडणार!

अहमदनगर : भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात भाजपचा एक गट सक्रिय झाल्यामुळे विखे पाटील एकाएकी पडले आहेत. त्यामुळे विखे पाटील भाजपला लकरच सोडचिठ्ठी देणार आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या फलकावरून भाजप गायब झाली...
Indurikar Maharaj,Indurikar, Maharaj,Kirtankar

अखेर इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी!

शिर्डी : सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर आज मंगळवारी (१८ फेब्रुवारी) दिलगिरी व्यक्त केली आहे. समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंग्रह, अंधश्रद्धा...
Uddhav Thackeray meets on establishment of power : Balasaheb Thorat

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार संपूर्ण जगाला प्रेरणादायी!: बाळासाहेब थोरात

संगमनेर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसा ही शिकवण संपूर्ण जगाच्या शांततेसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर...
Shiv Sena should change role - Ramdas Athawale

मनसेनं झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे : रामदास आठवले

अहमदनगर : मनसेनं आज पक्षाचा झेंडा बदलला यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्य रामदास आठवले यांनी जोरदार टीका केली. मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी...
minor-school-girl-raped-in-mahabaleshwar-satara-crime-updates

प्राध्यापकाने विद्यार्थीनीकडे केली ‘सेक्स’ची मागणी!

अहमदनगर : नांदेडमध्ये सहावीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्काराची घटना नुकतीच घडली. तसेच मुंबईच्या घाटकोपरमध्ये गुण वाढवून देतो असे सांगत प्राध्यापकाने विद्यार्थीनीकडे चुंबनाची मागणी केली होती. या घटना ताज्या असताना अहमदनगरमध्ये प्राध्यपकाने विद्यार्थीनीला परीक्षेत गुण वाढवून...
ed-can-also-send-me-notice-anytime-says-ncp leader mla-rohit-pawar

फडणवीस सरकारच्या काळातील ‘या’ घोटाळ्यांची चौकशी करा : आ. रोहित पवार

अहमदनगर : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात टँकर घोटाळा जलयुक्त शिवार आणि चारा छावण्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अहमदनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीची...
Shirdi Bandh Sai Baba,Shirdi Bandh, Sai Baba,Shirdi, Bandh, Sai, Baba,Ahmednagar

अखेर शिर्डी बंद मागे, ग्रामसभेत निर्णय

अहमदनगर : साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले होते. मात्र शिर्डी ग्रामसभेच्या बैठकीत आज मध्यरात्री १२ वाजेपासून बंद मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात...