प्रशांत भूषण म्हणाले, केंद्र सरकार आर्मीही विकायला काढेल
वर्धा : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, कधी बँका तर कधी रेल्वे विकण्याचा घाट हे घालत आहेत. उद्या देशाची आर्मीही विकायला काढतील, असा खळबजनक आरोप सर्वोच्च न्यायालयातील...
समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहचल्या – राज्यमंत्री अतुल सावे
वर्धा : पूर्वी शेतकऱ्यांना सातबारासाठी वर्षानुवर्षे शासनदरबारी चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता शासन विस्तारीत समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत योजनेची माहिती देत आहे. नागरिकांना एकाच दिवशी विविध योजनेचे दाखले देण्यात येत आहे. यामुळे...