काँग्रेसने तरुणांसाठी आता दारे उघडली
नागपूर : काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विचार आहे. भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध आणि विभाजनवादी अजेंड्याला राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढवणारा काँग्रेस विचारच रोखू शकतो. काँग्रेसची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी...
निकालाआधीच फडणवीसांकडून नेत्यांना मंत्रीपदाची खैरात !
यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निकालाआधीच नेत्यांना मंत्रिपदाची खैरात वाटप सुरु केली आहे. मंत्रिमंडळताली तिसरा मंत्री ठरवला आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना तर माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांना मंत्री बनवणार...
हवाई दलाच्या शौर्याचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय लाभासाठी वापर : शरद पवार
यवतमाळ : हवाई दलाच्या शौर्याचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय लाभासाठी वापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.पवार सध्या दोन दिवसीय विर्दभ दौऱ्यावर असून यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली...
इंद्राणी मुखर्जी, अभय कुरूंदकर, युवराज कामटे आणि युती सरकार एकाच माळेचे मणी!
यवतमाळ: कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्यामुळे स्वतःची चिता रचून आयुष्य संपवणारे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी माधवराव रावते यांच्या आत्महत्येचे पुरावे दडवून तो एक अपघात सिद्ध करण्याचा खटाटोप भाजप-शिवसेनेचे सरकार करते आहे. खून करून पुरावे...
यवतमाळमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू
वाकोडी ।यवतमाळ।: पाऊस आल्याने झाडाखाली थांबलेल्यांवर वीज कोसळल्यामुळे चार जण ठार तर चौघे जखमी झाले. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारात घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारात आज दुपारी...
पंतप्रधान मोदींवर पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल करा- जयश्री चायरे
महत्वाचे…
१. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीची मागणी
२. सर्वसामान्यांवर गुन्हा दाखल होतो मग पंतप्रधानांवर का नाही
३. चायरे कुटुंब गावातून गायब
यवतमाळ: बोंडअळीची मदत मिळाली नाही, कर्जमाफीही मिळाला नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून काल यवतमाळ येथील...
शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवून आत्महत्या केली
महत्वाचे…
तीन लाखाचे कर्ज आणि नापिकीमुळे यवतमाळच्या एका शेतकऱ्याची
आत्महत्या सुसाइड नोटमध्ये शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावाचा केला उल्लेख
विष प्राशन करुन शेतकऱ्याने केली आत्महत्या
यवतमाळ: तीन लाखांचे कर्ज आणि नापिकीमुळे कंटाळून यवतमाळच्या एका शेतकऱ्याने...
सरकार घोषणाबाजीत ‘हिरो’ कामात ‘झिरो’: खा. चव्हाण
यवतमाळ: केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार घोषणाबाजीत हिरो असून कामात झिरो आहे. सरकारने घोषणा केलेल्या एकाही योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. या जनविरोधी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करा असे आवाहन महाराष्ट्र...