लोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे?
कुठल्याही राज्यातील लोक आपली अड़चण असेल तर ती सोडविण्यासाठी सत्तेवर असलेल्या मंत्रीकड़े किंवा मुख्यमंत्रीकड़े जात असतात, जर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर विरोधीपक्ष नेत्यांकडे जातात, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिण्यापासुन एक वेगळेच चित्र सर्वाना...
सरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…
आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविला असतांना महाराष्ट्रातील मंत्री लोकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देण्यात कमी पडत आहेत, आज सरकारी हॉस्पिटलची अवस्था खूप मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे, उच्च दर्जाची इन्स्ट्रुमेंट्स, आधुनिक मशिन्स...
देवेंद्र फडणवीस पुन्हा…पुन्हा आपटले…!
सत्तेची हाव वाईटचं असते. सत्तापिपासू झालेल्या मंडळींना खुर्ची शिवाय करमत नाही. त्यामुळेच मी पुन्हा येईन..., मी पुन्हा येईनची स्वप्न बघणारे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेते सध्या सत्तेसाठी हपापले आहेत....
नवनीत कौर राणा चित्रपट अभिनेत्री ते राजकीय अभिनेत्री
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहातात. गुगलवर त्यांचे फोटो सर्वातजास्त सर्च केले जातात. अभिनेत्री ते खासदार असा त्यांचा एकूण प्रवास आहे. पती रवी राणा बडनेरा (अमरावती जिल्हा) चे अपक्ष...
रोखठोक संजय राऊत शिवसेनेचे सारथी
आपल्या लिखानाच्या जोरावर आणि वकृत्वशैलीमुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत देशभरात नेहमीच चर्चेत राहतात. महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेच्या सोपानावर बसवण्यासाठी संजय राऊतांनी किंगमेकरची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रात महत्वाच्या दहा नेत्यांमध्ये संजय राऊतांचे नाव गणले जाते....
उद्धव ठाकरे – महाराष्ट्राचे सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री!
उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राची धूरा हातात घेतल्यानंतर कर्जबाजारी महाराष्ट्राला रुळावर आणण्यासाठी मोठे निर्णय घेतले. काही कामांचा श्रीगणेशाही केला. परंतु महाराष्ट्राला नजर लागली कोविड-१९ या महाभयंकर आजाराची. कोविडमुळे जगाचे नुकसान तर झालेच परंतु देशाची आर्थिक...
नव्या पेशवाईविरूद्ध लढण्यासाठी एकत्र येऊ या!
सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेने एक विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट विचारांचे लोक नेहमीच अस्वस्थ होतात. त्यामुळे परिवर्तनाच्या घटनेचा विसर पडावा म्हणून हा वर्ग नेहमीच प्रयत्न करतो. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. मात्र याच तारखेला म्हणजे ६...
प्रताप सरनाईकांचा बळी जाईल?
रिक्षाचालक ते नगरसेवक,नगरसेवक ते तिस-यांदा आमदार असा प्रवास करणारे ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक. अधिकृत 125 कोटीचे मालक आहेत. बेनामी संपत्ती किती आहे हे माहित नाही. प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या कचाट्यात...
आत्महत्यांचा बोजवारा?
तब्बल 1 कोटी 37 लाख एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला आपला विशाल हेभारत देश. आपल्या या देशात आत्महत्यांचा अहवाल भयानक आणि डोळ्यांत अंजन घालणारा आहे. वेगवेगळ्या राज्यातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आत्महत्यांचे प्रमाण आणि दर भिन्न...