लोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे?
कुठल्याही राज्यातील लोक आपली अड़चण असेल तर ती सोडविण्यासाठी सत्तेवर असलेल्या मंत्रीकड़े किंवा मुख्यमंत्रीकड़े जात असतात, जर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर विरोधीपक्ष नेत्यांकडे जातात, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिण्यापासुन एक वेगळेच चित्र सर्वाना...
सरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…
आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविला असतांना महाराष्ट्रातील मंत्री लोकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देण्यात कमी पडत आहेत, आज सरकारी हॉस्पिटलची अवस्था खूप मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे, उच्च दर्जाची इन्स्ट्रुमेंट्स, आधुनिक मशिन्स...
देवेंद्र फडणवीस पुन्हा…पुन्हा आपटले…!
सत्तेची हाव वाईटचं असते. सत्तापिपासू झालेल्या मंडळींना खुर्ची शिवाय करमत नाही. त्यामुळेच मी पुन्हा येईन..., मी पुन्हा येईनची स्वप्न बघणारे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेते सध्या सत्तेसाठी हपापले आहेत....
रोखठोक संजय राऊत शिवसेनेचे सारथी
आपल्या लिखानाच्या जोरावर आणि वकृत्वशैलीमुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत देशभरात नेहमीच चर्चेत राहतात. महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेच्या सोपानावर बसवण्यासाठी संजय राऊतांनी किंगमेकरची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रात महत्वाच्या दहा नेत्यांमध्ये संजय राऊतांचे नाव गणले जाते....
नव्या पेशवाईविरूद्ध लढण्यासाठी एकत्र येऊ या!
सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेने एक विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट विचारांचे लोक नेहमीच अस्वस्थ होतात. त्यामुळे परिवर्तनाच्या घटनेचा विसर पडावा म्हणून हा वर्ग नेहमीच प्रयत्न करतो. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. मात्र याच तारखेला म्हणजे ६...
व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविणे देशद्रोह आहे का? उच्च न्यायालयाने योगी सरकारला सुनावले
डॉ. कफिल खान!
नाव आठवतं ना?
ऑगस्ट 2017 साली गोरखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ऑक्सिजनअभावी जवळपास 70 मुलांचा मृत्यू झाला होता.
यावेळी मुलांना वाचवण्यासाठी पदरचे पैसै खर्चून ऑक्सिजन सिलिंडर्स आणल्यामुळे डॉ. कफील खान हीरो ठरले...
गल्लीबोळात दडलेले शेकडो ‘व्हाईट कॉलर विकास दुबे’चं काय करणार?
कानपूर उत्तरप्रदेशचा कुख्यात गुंड विकास दुबे अखेर गजाआड झाला. 12 तासात त्याचा एन्काऊंटरसुद्धा झाला. त्याआधी त्याचे 6 साथीदार असेच ‘कुत्ते की मौत मर गये।’ कारण त्याने 8 पोलिसांना शहीद केले होते. कु्रर विकास दुबे...
भाजपचे ‘मनसे’ इशारे!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचा झेंडा, भूमिका बदलल्यानंतर भाजपाकडून इशारे देण्याचे काम सुरु आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मनसेला सोबत घेण्याच्या तयारी दिसत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन...
दिल्लीचे दुश्मन!
देशाच्या राजधानीत प्रक्षोभक विधाने करुन दिल्लीत दंगल भडकली. दिल्लीत चार दिवस हिंसाचार सुरु होता. ४८ पेक्षाजास्त माणसं मारली, हत्या केली. अजून किती बळी जाणार अजून सांगता येत नाही. समाजकंटकांनी घरं, दुकानांची राख रांगोळी केली....
‘आप’ने मूड बदलला!
दिल्लीच्या निकालावरून देशाचा मूड बदललेला दिसतो. जनतेला धर्मांधर्मात तेढ निर्माण करणारे विषय नकोत, सलोखा हवा आहे. सुविधांच्या तुलनेत ३७०, सीएए, एनआरसी हे मुद्दे मतदारांनी नाकारले. दिल्ली काबीज करण्यासाठी अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ, सव्वादोनशे खासदार,विविध राज्यांतील...