महाराष्ट्रातील जनतेचे आभार : नरेंद्र मोदी

- Advertisement -

मुंबई: विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत ट्विट करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, आता ग्राम पंचायत निवडणुकीतील यशाबद्दलही ट्विट केलं आहे. भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे आभार असं ट्विट मोदींनी केलं आहे.

- Advertisement -

“राज्यभरातील ग्राम पंचायतींमध्ये भाजपला यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे मन:पूर्वक आभार” असं मोदी म्हणाले.

- Advertisement -