नागपूर: २०१६ मध्ये अमरावती येथे १० वर्षांच्या मुलाच्या नदीच्या खड्ड्यात पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी स्थानिक नगराध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर जसे गुन्हे दाखल झाले तसेच धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र् यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केली आहे.
नागपुरातील बजाजनगर येथील जयजवान जयकिसान कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जयजवान जयकिसानचे प्रमुख प्रशांत पवार उपस्थित होते.
धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी: मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
RELATED ARTICLES