ठाणे : ठाण्याचा गड शिवसेनेने राखला पुन्हा राखला. ओवळा-माजीपाडामधून शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत.
एकनाथ शिंदें आणि प्रताप सरनाईक या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या मतदारसंघात चांगली पकड आहे हे पुन्हा दाखवून दिले. या दोन्ही नेत्यांनी दिवंगत अनंत दिघेंच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची पकड कायम ठेवण्यात यश मिळवले असल्याचे सध्याच्या निकालावरून दाखवून दिले.