कल्याण- विठ्ठलवाडी-कल्याण दरम्यान अप मार्गावर सिग्नलमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला होता. बिघाड दुरूस्त नंतर पुन्हा झाल्याने चारही बाजूची वाहतूक ठप्प झाली. रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला. दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सध्या सुरु आहे.
कल्याण-बदलापूर दरम्यान दोन्ही मार्ग बंद झाले होते. सर्व लोकल अनिश्चित काळासाठी विलंबाने आहेत. तर एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर खोळंबल्य. ठाकुर्ली-कल्याण दरम्यानही गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.पुन्हा या रांगा आता दिसून येत आहे. प्रवाशांचे हाल होत आहे.